Shuru
Apke Nagar Ki App…
अकोला.बोगस बांधकामामुळे राव नगर मागचा नाला पडला.याला जबाबदार कोण अकोला डाबकी रोड येथील रावनगर मांगे नाल्यावरच बांधकाम सुरु असून नाल्यातलं घाण पाणी उपसा न करता, खाली मास काँग्रॅटिकरण न करता फक्त दोन्ही side ने नाला उभा केला या कडे महानगर पालिकेचे दुर्लक्ष हे सर्व जबाबदारी आयुक्त ची असून तें आणि बांधकाम विभागातील गुजर साहेब या भ्रष्ट नाल्या संदर्भात जबाबदार आहेत. लवकर लवकर महानगर पालिकेच्या ज्या कंत्राटदार / ठेकेदारला हा ठेका दिला होता त्याचा ठेका रद्द करून चौकशी करावी. आणि नाल्यावरच बांधकाम त्वरित थांबवावे. तरी आयुक्त साहेबांनी लवकरात लवकर कारवाई करावी. अशी मांगणी येथील नागरिक करत आहेत.
विशाल देवेंद्र तायडे
अकोला.बोगस बांधकामामुळे राव नगर मागचा नाला पडला.याला जबाबदार कोण अकोला डाबकी रोड येथील रावनगर मांगे नाल्यावरच बांधकाम सुरु असून नाल्यातलं घाण पाणी उपसा न करता, खाली मास काँग्रॅटिकरण न करता फक्त दोन्ही side ने नाला उभा केला या कडे महानगर पालिकेचे दुर्लक्ष हे सर्व जबाबदारी आयुक्त ची असून तें आणि बांधकाम विभागातील गुजर साहेब या भ्रष्ट नाल्या संदर्भात जबाबदार आहेत. लवकर लवकर महानगर पालिकेच्या ज्या कंत्राटदार / ठेकेदारला हा ठेका दिला होता त्याचा ठेका रद्द करून चौकशी करावी. आणि नाल्यावरच बांधकाम त्वरित थांबवावे. तरी आयुक्त साहेबांनी लवकरात लवकर कारवाई करावी. अशी मांगणी येथील नागरिक करत आहेत.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- अकोला.बोगस बांधकामामुळे राव नगर मागचा नाला पडला.याला जबाबदार कोण अकोला डाबकी रोड येथील रावनगर मांगे नाल्यावरच बांधकाम सुरु असून नाल्यातलं घाण पाणी उपसा न करता, खाली मास काँग्रॅटिकरण न करता फक्त दोन्ही side ने नाला उभा केला या कडे महानगर पालिकेचे दुर्लक्ष हे सर्व जबाबदारी आयुक्त ची असून तें आणि बांधकाम विभागातील गुजर साहेब या भ्रष्ट नाल्या संदर्भात जबाबदार आहेत. लवकर लवकर महानगर पालिकेच्या ज्या कंत्राटदार / ठेकेदारला हा ठेका दिला होता त्याचा ठेका रद्द करून चौकशी करावी. आणि नाल्यावरच बांधकाम त्वरित थांबवावे. तरी आयुक्त साहेबांनी लवकरात लवकर कारवाई करावी. अशी मांगणी येथील नागरिक करत आहेत.4
- श्री गजानन महाराज संस्थानने शेगाव मंदिर परिसरात मोबाईल वापरास पूर्ण बंदी लागू केली आहे. मंदिर परिसरातील वाढती गर्दी आणि गोंधळामुळे मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्या भाविकांचा मोबाईल तात्काळ जप्त केला जाईल, असा कडक इशारा संस्थानने दिला आहे.1
- नंदुऱ्यामध्ये 'रियांश अमृत ज्यूस'ने सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार करत असल्याचा दावा केला आहे. 'हर हर रियांश, हर घर रियांश' या घोषणेसह हे उत्पादन घरोघरी पोहोचवले जात आहे. या ज्यूसच्या परिणामकारकतेबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये कुतूहल आणि चर्चा सुरु आहे.1
- बुलढाणा जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर 'टार्गेट संपले' असे सांगत नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी बंद झाली आहे. यामुळे आधीच नैसर्गिक आपत्तींनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून व्यापाऱ्यांकडून लुटीचा आरोप आहे. शासनाने तात्काळ खरेदी सुरू न केल्यास राज्यभरात मोठे आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.1
- येवला/येवला उपजिल्हा रुग्णालयात बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व बिस्किट वाटप येवला उपजिल्हा रुग्णालयात बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व बिस्किट वाटप1
- महाराष्ट्रातील शेगावातील श्री गजानन महाराज मंदिरात आता मोबाईल वापरण्यावर सक्त बंदी घालण्यात आली आहे. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आणि भाविकांना शांततेत दर्शन घेता यावे यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्या भाविकांचा मोबाईल जप्त करण्यात येईल, असे संस्थानने स्पष्ट केले आहे.1
- हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव येथील योगेश बार्शी या तरुण मेंढपाळाचा पूर्णा परिसरात तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. गरीब कुटुंबाला अद्याप प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. धनगर समाज युवा मल्हार सेनेने कुटुंबीयांची भेट घेऊन तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली.1
- JKV NEWS 24 पेज को लाइक करें शेयर करें फॉलो करें 98814508911