कजगावातील रस्त्यांची दुरवस्था; खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त कजगाव, ता. भडगाव : कजगावातील गावांतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वयोवृद्ध, शालेय विद्यार्थी, महिला, पादचारी तसेच वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. गावातील प्रमुख मार्ग असलेल्या स्टेशन रोडची अवस्था विशेषतः चिंताजनक बनली आहे. रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे किरकोळ अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी अनेकवेळा ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाकडे तक्रारी केल्या असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्यापही रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे. गावातील रस्ते व गटारींच्या विकासासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होत असतानाही त्याचा प्रभावी वापर होत नसल्याचा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाने तातडीने रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजविण्याची तात्पुरती उपाययोजना करावी तसेच रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी कजगाव परिसरातील नागरिकांनी केली आहे. प्रतिनिधी कजगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव
कजगावातील रस्त्यांची दुरवस्था; खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त कजगाव, ता. भडगाव : कजगावातील गावांतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वयोवृद्ध, शालेय विद्यार्थी, महिला, पादचारी तसेच वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. गावातील प्रमुख मार्ग असलेल्या स्टेशन रोडची अवस्था विशेषतः चिंताजनक बनली आहे. रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे
पाणी साचत असल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे किरकोळ अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी अनेकवेळा ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाकडे तक्रारी केल्या असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्यापही रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची
भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे. गावातील रस्ते व गटारींच्या विकासासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होत असतानाही त्याचा प्रभावी वापर होत नसल्याचा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाने तातडीने रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजविण्याची तात्पुरती उपाययोजना करावी तसेच रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी कजगाव परिसरातील नागरिकांनी केली आहे. प्रतिनिधी कजगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव
- कजगावातील रस्त्यांची दुरवस्था; खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त कजगाव, ता. भडगाव : कजगावातील गावांतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वयोवृद्ध, शालेय विद्यार्थी, महिला, पादचारी तसेच वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. गावातील प्रमुख मार्ग असलेल्या स्टेशन रोडची अवस्था विशेषतः चिंताजनक बनली आहे. रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे किरकोळ अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी अनेकवेळा ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाकडे तक्रारी केल्या असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्यापही रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे. गावातील रस्ते व गटारींच्या विकासासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होत असतानाही त्याचा प्रभावी वापर होत नसल्याचा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाने तातडीने रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजविण्याची तात्पुरती उपाययोजना करावी तसेच रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी कजगाव परिसरातील नागरिकांनी केली आहे. प्रतिनिधी कजगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव3
- 🌸 इस रक्षाबंधन, अपनी बहन को सिर्फ एक गिफ्ट नहीं... अयोध्या जी का आशीर्वाद भेंट करें। 🌸 🎁 Ayodhya Tirtham Premium Rakshabandhan Gift Jar इस प्रीमियम गिफ्ट जार में आपकी बहन के लिए प्रेम, आस्था और यादों से भरे विशेष उपहार— ✨ प्रीमियम Earrings 🌸 अयोध्या जी का पवित्र Attar 🪔 अयोध्या जी की पवित्र मिट्टी से बने दीपक 📖 श्री हनुमान चालीसा 🌿 अयोध्या जी की पवित्र मिट्टी 💌 आपकी भावनाओं को व्यक्त करने वाला बहन के नाम एक विशेष पत्र 🎀 Premium Packing के साथ 💝 ऑफर मूल्य 🎁 1 Gift Jar – ₹599/- (Courier Charges सहित) 🎁🎁🎁 3 Gift Jars – ₹1,699/- (एक ही पते पर डिलीवरी • Courier Charges सहित) 🎁🎁🎁🎁🎁 5 Gift Jars – ₹2,699/- (एक ही पते पर डिलीवरी • Courier Charges सहित) ❤️ इस रक्षाबंधन अपनी बहन को ऐसा उपहार दें, जो सिर्फ सुंदर ही नहीं बल्कि श्रद्धा, प्रेम और अयोध्या की पवित्रता का प्रतीक भी हो। 📦 Limited Stock | अभी बुक करें । Ayodhya Tirtham Faith • Blessings • Memories Contact :- 9552426439 / 92724274391
- युवकांसाठी मोठी संधी! देवगिरी महाविद्यालयात जिल्हास्तरीय युवा स्पर्धा; MY Bharat पोर्टलवर नोंदणी सुरू1
- सीसीटीव्हीत कैद झाला भामट्याचा कारनामा; गंगापूरच्या सराफा दुकानातून दीड तोळ्याची सोन्याची अंगठी लंपास सीसीटीव्हीत कैद झाला भामट्याचा कारनामा; गंगापूरच्या सराफा दुकानातून दीड तोळ्याची सोन्याची अंगठी लंपास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर शहरातील एका सराफा दुकानात ग्राहक बनून आलेल्या एका भामट्याने दीड तोळ्याची सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती सराफा दुकानात ग्राहक असल्याचे भासवत आला. त्याने विविध दागिने पाहिल्यानंतर दीड तोळ्याची सोन्याची अंगठी पाहण्यासाठी घेतली. संधी साधत त्याने अंगठी स्वतःजवळ ठेवली आणि दुकानातून बाहेर पडत पोबारा केला. काही वेळाने अंगठी नसल्याचे लक्षात आल्यानंतर दुकान मालकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे गंगापूरमधील सराफा व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, ग्राहकांना दागिने दाखविताना अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे.1
- पांझरा नदीला साडीचोळीचा आहेर ! लाटीपाडा धरणावर ओटी भरण व आरती पूजेचा कार्यक्रम पांझरा काट बचाव समितीच्या वतीने नदीला साडीचोळी चा आहेर लाटीपाडा धरणावर ओटी भरण व आरती पूजेचा कार्यक्रम संपन्न1
- शालार्थ आयडी घोटाळ्यात भाजपचे नेते संजय गरुड अटक...... शालार्थ आयडी घोटाळ्यात भाजपचे नेते संजय गरुडांना अटक झाली असून ते मंत्री गिरीश महाजनांचे निकटवर्तीय मानले जातात.1
- asam mein barish aane ki vajah se Kai logon ki maut ho chuki hai1