logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अंबडमध्ये घरकुल लाभार्थ्यांना ‘मोफत रेती’ वाटप सुरू; २१५ जणांना प्रारंभी लाभ अंबड (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या ८ एप्रिल २०२५ च्या शासन निर्णयानुसार अंबड तालुक्यातील घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी मोफत रेती वाटपाची प्रक्रिया महसूल विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. प्रशासनाच्या देखरेखीखाली ही योजना पारदर्शक पद्धतीने राबवली जात असून नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाची अंमलबजावणी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली जात आहे. अंबड तालुक्यात तहसीलदार विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महसूल यंत्रणा कार्यरत आहे. १०७५ ब्रास रेती उपलब्ध; २१५ लाभार्थ्यांची निवड शासनाच्या नियमानुसार रेती घाटातून मिळणाऱ्या एकूण रेतीपैकी १० टक्के रेती घरकुल लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येते. सध्या तालुक्यात १०७५ ब्रास रेती उपलब्ध झाली असून, पहिल्या टप्प्यात २१५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक लाभार्थ्याला ५ ब्रास रेती मोफत दिली जाणार आहे. पुढील काळात रेती उपलब्धतेनुसार उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही टप्प्याटप्प्याने लाभ दिला जाणार आहे. अर्ज प्रक्रिया कशी? लाभार्थ्यांनी थेट तहसील कार्यालयात अर्ज न करता ग्रामसेवकांकडे अर्ज सादर करायचा आहे. ग्रामसेवक, तलाठी आणि पोलीस पाटील यांच्या संयुक्त पाहणीनंतर अहवाल तहसील कार्यालयात पाठवला जाईल. त्यानंतर माहिती ऑनलाईन अपलोड करून आधार क्रमांक व लिंक मोबाईलद्वारे पडताळणी केली जाईल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याला ई-टीपीद्वारे ‘झिरो रॉयल्टी पास’ मिळेल आणि तो संबंधित रेती घाटावरून मोफत रेती उचलू शकेल. महत्त्वाच्या अटी केवळ ५ ब्रास रेती मोफत; वाहतूक खर्च लाभार्थ्याने करायचा पूर्ण झालेल्या घरकुलांना लाभ मिळणार नाही स्थानिक नद्यांमधील रेती स्थानिक वापरासाठीच राखीव प्रशासनाचे आवाहन अंबड तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपले घरकुल पूर्ण करावे, असे आवाहन महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अंबडमध्ये घरकुल लाभार्थ्यांना ‘मोफत रेती’ वाटप सुरू; २१५ जणांना प्रारंभी लाभ अंबड (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या ८ एप्रिल २०२५ च्या शासन निर्णयानुसार अंबड तालुक्यातील घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी मोफत रेती वाटपाची प्रक्रिया महसूल विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. प्रशासनाच्या देखरेखीखाली ही योजना पारदर्शक पद्धतीने राबवली जात असून नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाची अंमलबजावणी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली जात आहे. अंबड तालुक्यात तहसीलदार विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महसूल यंत्रणा कार्यरत आहे. १०७५ ब्रास रेती उपलब्ध; २१५ लाभार्थ्यांची निवड शासनाच्या नियमानुसार रेती घाटातून मिळणाऱ्या एकूण रेतीपैकी १० टक्के रेती घरकुल लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येते. सध्या तालुक्यात १०७५ ब्रास रेती उपलब्ध झाली असून, पहिल्या टप्प्यात २१५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक लाभार्थ्याला ५ ब्रास रेती मोफत दिली जाणार आहे. पुढील काळात रेती उपलब्धतेनुसार उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही टप्प्याटप्प्याने लाभ दिला जाणार आहे. अर्ज प्रक्रिया कशी? लाभार्थ्यांनी थेट तहसील कार्यालयात अर्ज न करता ग्रामसेवकांकडे अर्ज सादर करायचा आहे. ग्रामसेवक, तलाठी आणि पोलीस पाटील यांच्या संयुक्त पाहणीनंतर अहवाल तहसील कार्यालयात पाठवला जाईल. त्यानंतर माहिती ऑनलाईन अपलोड करून आधार क्रमांक व लिंक मोबाईलद्वारे पडताळणी केली जाईल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याला ई-टीपीद्वारे ‘झिरो रॉयल्टी पास’ मिळेल आणि तो संबंधित रेती घाटावरून मोफत रेती उचलू शकेल. महत्त्वाच्या अटी केवळ ५ ब्रास रेती मोफत; वाहतूक खर्च लाभार्थ्याने करायचा पूर्ण झालेल्या घरकुलांना लाभ मिळणार नाही स्थानिक नद्यांमधील रेती स्थानिक वापरासाठीच राखीव प्रशासनाचे आवाहन अंबड तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपले घरकुल पूर्ण करावे, असे आवाहन महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

3 hrs ago
user_Suresh D Dawane Patil
Suresh D Dawane Patil
मंठा, जालना, महाराष्ट्र•
3 hrs ago

अंबडमध्ये घरकुल लाभार्थ्यांना ‘मोफत रेती’ वाटप सुरू; २१५ जणांना प्रारंभी लाभ अंबड (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या ८ एप्रिल २०२५ च्या शासन निर्णयानुसार अंबड तालुक्यातील घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी मोफत रेती वाटपाची प्रक्रिया महसूल विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. प्रशासनाच्या देखरेखीखाली ही योजना पारदर्शक पद्धतीने राबवली जात असून नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाची अंमलबजावणी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली जात आहे. अंबड तालुक्यात तहसीलदार विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महसूल यंत्रणा कार्यरत आहे. १०७५ ब्रास रेती उपलब्ध; २१५ लाभार्थ्यांची निवड शासनाच्या नियमानुसार रेती घाटातून मिळणाऱ्या एकूण रेतीपैकी १० टक्के रेती घरकुल लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येते. सध्या तालुक्यात १०७५ ब्रास रेती उपलब्ध झाली असून, पहिल्या टप्प्यात २१५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक लाभार्थ्याला ५ ब्रास रेती मोफत दिली जाणार आहे. पुढील काळात रेती उपलब्धतेनुसार उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही टप्प्याटप्प्याने लाभ दिला जाणार आहे. अर्ज प्रक्रिया कशी? लाभार्थ्यांनी थेट तहसील कार्यालयात अर्ज न करता ग्रामसेवकांकडे अर्ज सादर करायचा आहे. ग्रामसेवक, तलाठी आणि पोलीस पाटील यांच्या संयुक्त पाहणीनंतर अहवाल तहसील कार्यालयात पाठवला जाईल. त्यानंतर माहिती ऑनलाईन अपलोड करून आधार क्रमांक व लिंक मोबाईलद्वारे पडताळणी केली जाईल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याला ई-टीपीद्वारे ‘झिरो रॉयल्टी पास’ मिळेल आणि तो संबंधित रेती घाटावरून मोफत रेती उचलू शकेल. महत्त्वाच्या अटी केवळ ५ ब्रास रेती मोफत; वाहतूक खर्च लाभार्थ्याने करायचा पूर्ण झालेल्या घरकुलांना लाभ मिळणार नाही स्थानिक नद्यांमधील रेती स्थानिक वापरासाठीच राखीव प्रशासनाचे आवाहन अंबड तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपले घरकुल पूर्ण करावे, असे आवाहन महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अंबडमध्ये घरकुल लाभार्थ्यांना ‘मोफत रेती’ वाटप सुरू; २१५ जणांना प्रारंभी लाभ अंबड (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या ८ एप्रिल २०२५ च्या शासन निर्णयानुसार अंबड तालुक्यातील घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी मोफत रेती वाटपाची प्रक्रिया महसूल विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. प्रशासनाच्या देखरेखीखाली ही योजना पारदर्शक पद्धतीने राबवली जात असून नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाची अंमलबजावणी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली जात आहे. अंबड तालुक्यात तहसीलदार विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महसूल यंत्रणा कार्यरत आहे. १०७५ ब्रास रेती उपलब्ध; २१५ लाभार्थ्यांची निवड शासनाच्या नियमानुसार रेती घाटातून मिळणाऱ्या एकूण रेतीपैकी १० टक्के रेती घरकुल लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येते. सध्या तालुक्यात १०७५ ब्रास रेती उपलब्ध झाली असून, पहिल्या टप्प्यात २१५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक लाभार्थ्याला ५ ब्रास रेती मोफत दिली जाणार आहे. पुढील काळात रेती उपलब्धतेनुसार उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही टप्प्याटप्प्याने लाभ दिला जाणार आहे. अर्ज प्रक्रिया कशी? लाभार्थ्यांनी थेट तहसील कार्यालयात अर्ज न करता ग्रामसेवकांकडे अर्ज सादर करायचा आहे. ग्रामसेवक, तलाठी आणि पोलीस पाटील यांच्या संयुक्त पाहणीनंतर अहवाल तहसील कार्यालयात पाठवला जाईल. त्यानंतर माहिती ऑनलाईन अपलोड करून आधार क्रमांक व लिंक मोबाईलद्वारे पडताळणी केली जाईल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याला ई-टीपीद्वारे ‘झिरो रॉयल्टी पास’ मिळेल आणि तो संबंधित रेती घाटावरून मोफत रेती उचलू शकेल. महत्त्वाच्या अटी केवळ ५ ब्रास रेती मोफत; वाहतूक खर्च लाभार्थ्याने करायचा पूर्ण झालेल्या घरकुलांना लाभ मिळणार नाही स्थानिक नद्यांमधील रेती स्थानिक वापरासाठीच राखीव प्रशासनाचे आवाहन अंबड तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपले घरकुल पूर्ण करावे, असे आवाहन महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अंबडमध्ये घरकुल लाभार्थ्यांना ‘मोफत रेती’ वाटप सुरू; २१५ जणांना प्रारंभी लाभ अंबड (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या ८ एप्रिल २०२५ च्या शासन निर्णयानुसार अंबड तालुक्यातील घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी मोफत रेती वाटपाची प्रक्रिया महसूल विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. प्रशासनाच्या देखरेखीखाली ही योजना पारदर्शक पद्धतीने राबवली जात असून नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाची अंमलबजावणी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली जात आहे. अंबड तालुक्यात तहसीलदार विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महसूल यंत्रणा कार्यरत आहे. १०७५ ब्रास रेती उपलब्ध; २१५ लाभार्थ्यांची निवड शासनाच्या नियमानुसार रेती घाटातून मिळणाऱ्या एकूण रेतीपैकी १० टक्के रेती घरकुल लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येते. सध्या तालुक्यात १०७५ ब्रास रेती उपलब्ध झाली असून, पहिल्या टप्प्यात २१५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक लाभार्थ्याला ५ ब्रास रेती मोफत दिली जाणार आहे. पुढील काळात रेती उपलब्धतेनुसार उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही टप्प्याटप्प्याने लाभ दिला जाणार आहे. अर्ज प्रक्रिया कशी? लाभार्थ्यांनी थेट तहसील कार्यालयात अर्ज न करता ग्रामसेवकांकडे अर्ज सादर करायचा आहे. ग्रामसेवक, तलाठी आणि पोलीस पाटील यांच्या संयुक्त पाहणीनंतर अहवाल तहसील कार्यालयात पाठवला जाईल. त्यानंतर माहिती ऑनलाईन अपलोड करून आधार क्रमांक व लिंक मोबाईलद्वारे पडताळणी केली जाईल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याला ई-टीपीद्वारे ‘झिरो रॉयल्टी पास’ मिळेल आणि तो संबंधित रेती घाटावरून मोफत रेती उचलू शकेल. महत्त्वाच्या अटी केवळ ५ ब्रास रेती मोफत; वाहतूक खर्च लाभार्थ्याने करायचा पूर्ण झालेल्या घरकुलांना लाभ मिळणार नाही स्थानिक नद्यांमधील रेती स्थानिक वापरासाठीच राखीव प्रशासनाचे आवाहन अंबड तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपले घरकुल पूर्ण करावे, असे आवाहन महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
    1
    अंबडमध्ये घरकुल लाभार्थ्यांना ‘मोफत रेती’ वाटप सुरू; २१५ जणांना प्रारंभी लाभ
अंबड (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या ८ एप्रिल २०२५ च्या शासन निर्णयानुसार अंबड तालुक्यातील घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी मोफत रेती वाटपाची प्रक्रिया महसूल विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. प्रशासनाच्या देखरेखीखाली ही योजना पारदर्शक पद्धतीने राबवली जात असून नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाची अंमलबजावणी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली जात आहे. अंबड तालुक्यात तहसीलदार विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महसूल यंत्रणा कार्यरत आहे.
१०७५ ब्रास रेती उपलब्ध; २१५ लाभार्थ्यांची निवड
शासनाच्या नियमानुसार रेती घाटातून मिळणाऱ्या एकूण रेतीपैकी १० टक्के रेती घरकुल लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येते. सध्या तालुक्यात १०७५ ब्रास रेती उपलब्ध झाली असून, पहिल्या टप्प्यात २१५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक लाभार्थ्याला ५ ब्रास रेती मोफत दिली जाणार आहे. पुढील काळात रेती उपलब्धतेनुसार उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही टप्प्याटप्प्याने लाभ दिला जाणार आहे.
अर्ज प्रक्रिया कशी?
लाभार्थ्यांनी थेट तहसील कार्यालयात अर्ज न करता ग्रामसेवकांकडे अर्ज सादर करायचा आहे. ग्रामसेवक, तलाठी आणि पोलीस पाटील यांच्या संयुक्त पाहणीनंतर अहवाल तहसील कार्यालयात पाठवला जाईल. त्यानंतर माहिती ऑनलाईन अपलोड करून आधार क्रमांक व लिंक मोबाईलद्वारे पडताळणी केली जाईल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याला ई-टीपीद्वारे ‘झिरो रॉयल्टी पास’ मिळेल आणि तो संबंधित रेती घाटावरून मोफत रेती उचलू शकेल.
महत्त्वाच्या अटी
केवळ ५ ब्रास रेती मोफत; वाहतूक खर्च लाभार्थ्याने करायचा
पूर्ण झालेल्या घरकुलांना लाभ मिळणार नाही
स्थानिक नद्यांमधील रेती स्थानिक वापरासाठीच राखीव
प्रशासनाचे आवाहन
अंबड तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपले घरकुल पूर्ण करावे, असे आवाहन महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
    user_Suresh D Dawane Patil
    Suresh D Dawane Patil
    मंठा, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • *भुवन रेती घाटावर अवैध उपसा जोमात; ठेकेदार–महसूल कर्मचाऱ्यांच्या संगनमताचा आरोप* (एकाच पावतीवर दिवसभर वाळू वाहतूक, कोऱ्या पावत्या आढळल्याने लाखो रुपयांच्या महसूल घोटाळ्याची शक्यता) मंठा तालुक्यातील भुवन येथील रेती घाटावर अवैध रेती उपसा जोमात सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. अधिकृत लिलावधारकाच्या ताब्यात घाट देण्यात आला असला तरी, महसूल कर्मचारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतातून शासनाच्या महसुलाला लाखो रुपयांचा चुना लावला जात असल्याची चर्चा आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, एकाच रॉयल्टी पावतीवर दिवसभर अनेक फेऱ्या मारल्या जात आहेत. दोन ब्रासच्या पावतीवर चार ब्रासची गाडी, तर चार ब्रासच्या पावतीवर सहा ब्रासपर्यंत वाळू भरली जात असल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनेक पावत्यांवर तारीख, वेळ आणि ब्रासची नोंदच नसून काही पावत्या कोऱ्या आढळल्या आहेत. या प्रकारामुळे शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसत असल्याने नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
    1
    *भुवन रेती घाटावर अवैध उपसा जोमात; ठेकेदार–महसूल कर्मचाऱ्यांच्या संगनमताचा आरोप*
(एकाच पावतीवर दिवसभर वाळू वाहतूक, कोऱ्या पावत्या आढळल्याने लाखो रुपयांच्या महसूल घोटाळ्याची शक्यता)
मंठा तालुक्यातील भुवन येथील रेती घाटावर अवैध रेती उपसा जोमात सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
अधिकृत लिलावधारकाच्या ताब्यात घाट देण्यात आला असला तरी, महसूल कर्मचारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतातून शासनाच्या महसुलाला लाखो रुपयांचा चुना लावला जात असल्याची चर्चा आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, एकाच रॉयल्टी पावतीवर दिवसभर अनेक फेऱ्या मारल्या जात आहेत.
दोन ब्रासच्या पावतीवर चार ब्रासची गाडी, तर चार ब्रासच्या पावतीवर सहा ब्रासपर्यंत वाळू भरली जात असल्याचा आरोप आहे.
धक्कादायक बाब म्हणजे अनेक पावत्यांवर तारीख, वेळ आणि ब्रासची नोंदच नसून काही पावत्या कोऱ्या आढळल्या आहेत.
या प्रकारामुळे शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसत असल्याने नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
    user_AJINKYA S DAWANE
    AJINKYA S DAWANE
    मंठा, जालना, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये मागील एक महिन्यापासून रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या विषयावर विशेष प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. हा उपक्रम सायन्स किड्झ मुंबई अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन (प्रशिक्षक) रवी गुप्ता यांनी केले,जे सध्या अमेरिकेत कार्यरत आहेत. त्यांनी तेथील प्रगत तंत्रज्ञानाचा अनुभव घेऊन, येथील विद्यार्थ्यांना आधुनिक रोबोटिक्स आणि AI विषयी सखोल मार्गदर्शन केले.या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता प्रत्यक्ष प्रकल्पांच्या माध्यमातून शिकविण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतः काही नाविन्यपूर्ण प्रकल्प तयार केले, जसे की स्मार्ट फूड बॉक्स फॉर नॉन-प्रिव्हिलेज्ड पीपल हा प्रकल्प गरजू लोकांपर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरतो, ज्यामुळे अन्नाची नासाडी कमी होऊन गरजूंना मदत मिळू शकते.शेतकऱ्यांसाठी ऑटोमॅटिक वेदर सिस्टीम या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती आणि अलर्ट मिळू शकतात,ज्यामुळे ते आपल्या पिकांची योग्य काळजी घेऊ शकतात.या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करणे हा होता. आजच्या युगात रोबोटिक्स आणि AI हे केवळ विषय नसून भविष्यातील तंत्रज्ञानाची पायाभरणी आहेत. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता,तार्किक विचारशक्ती, समस्या सोडविण्याची क्षमता आणि नवकल्पनांची आवड विकसित झाली आहे.विवेकानंद इंग्लिश स्कूल मधील हा उपक्रम लहान शहरांतील विद्यार्थ्यांना जागतिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे. खरंच,आजचे हे विद्यार्थी उद्याचे वैज्ञानिक,अभियंते आणि नवोन्मेषक बनण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करत आहेत. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या उपक्रमाची आज सांगता करण्यात आली. हा उपक्रम शाळेचे अध्यक्ष आदरणीय श्री. संदीप दादा बाहेकर सर, शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती. रश्मी यादव मॅडम, (प्रशिक्षक) रवी गुप्ता सर,राठोड सर,सर्व शिक्षक वृंद,तसेच पालक आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बाहेकर सर व यादव मॅडम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर उपक्रमाचे मार्गदर्शक रवी गुप्ता सर यांना श्रीफळ,शाल,गुच्छ देऊन,सन्मानित करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी बनवलेल्या प्रकल्पाची पाहणी बाहेकर सर यादव मॅडम तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यावेळी विद्यार्थ्यांसह पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी शाळेचे अध्यक्ष बाहेकर सर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम शाळेमार्फत राबवली जातील. असे आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले.तसेच शाळेचे विद्यार्थी भविष्यात प्रकल्पाच्या माध्यमातून, योग्य प्रशिक्षण घेऊन,देश विदेशात गरुड झेप घेतील.अशी आशा व्यक्त केली. या प्रकल्पाचे पंचक्रोशीसह इतर सर्व स्तरातून जोरदार कौतुक होत आहे. शाळेने असे उत्कृष्ट उपक्रम यापुढेही विद्यार्थ्यांसाठी राबवावे अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.
    1
    विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये मागील एक महिन्यापासून रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या विषयावर विशेष प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.
हा उपक्रम सायन्स किड्झ मुंबई अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन (प्रशिक्षक) रवी गुप्ता यांनी केले,जे सध्या अमेरिकेत कार्यरत आहेत. त्यांनी तेथील प्रगत तंत्रज्ञानाचा अनुभव घेऊन, येथील विद्यार्थ्यांना आधुनिक रोबोटिक्स आणि AI विषयी सखोल मार्गदर्शन केले.या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता प्रत्यक्ष प्रकल्पांच्या माध्यमातून शिकविण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतः काही नाविन्यपूर्ण प्रकल्प तयार केले, जसे की स्मार्ट फूड बॉक्स फॉर नॉन-प्रिव्हिलेज्ड पीपल हा प्रकल्प गरजू लोकांपर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरतो, ज्यामुळे अन्नाची नासाडी कमी होऊन गरजूंना मदत मिळू शकते.शेतकऱ्यांसाठी ऑटोमॅटिक वेदर सिस्टीम या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती आणि अलर्ट मिळू शकतात,ज्यामुळे ते आपल्या पिकांची योग्य काळजी घेऊ शकतात.या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करणे हा होता. आजच्या युगात रोबोटिक्स आणि AI हे केवळ विषय नसून भविष्यातील तंत्रज्ञानाची पायाभरणी आहेत. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता,तार्किक विचारशक्ती, समस्या सोडविण्याची क्षमता आणि नवकल्पनांची आवड विकसित झाली आहे.विवेकानंद इंग्लिश स्कूल मधील हा उपक्रम लहान शहरांतील विद्यार्थ्यांना जागतिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे.
खरंच,आजचे हे विद्यार्थी उद्याचे वैज्ञानिक,अभियंते आणि नवोन्मेषक बनण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करत आहेत. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या उपक्रमाची आज सांगता करण्यात आली. हा उपक्रम शाळेचे अध्यक्ष आदरणीय श्री. संदीप दादा बाहेकर सर, शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती. रश्मी यादव मॅडम, (प्रशिक्षक) रवी गुप्ता सर,राठोड सर,सर्व शिक्षक वृंद,तसेच पालक आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बाहेकर सर व यादव मॅडम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर उपक्रमाचे मार्गदर्शक रवी गुप्ता सर यांना श्रीफळ,शाल,गुच्छ देऊन,सन्मानित करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी बनवलेल्या प्रकल्पाची पाहणी बाहेकर सर यादव मॅडम तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यावेळी विद्यार्थ्यांसह पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी शाळेचे अध्यक्ष बाहेकर सर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम शाळेमार्फत राबवली जातील. असे आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले.तसेच शाळेचे विद्यार्थी भविष्यात प्रकल्पाच्या माध्यमातून, योग्य प्रशिक्षण घेऊन,देश विदेशात गरुड झेप घेतील.अशी आशा व्यक्त केली. या प्रकल्पाचे पंचक्रोशीसह इतर सर्व स्तरातून जोरदार कौतुक होत आहे. शाळेने असे उत्कृष्ट उपक्रम यापुढेही विद्यार्थ्यांसाठी राबवावे अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • जालना - गोंदेगाव खून प्रकरण उघड: ८ तासांत दोन आरोपी जेरबंद ! स्थानिक गुन्हे शाखेची जलद कारवाई; आरोपींकडून मोटारसायकल व मोबाईल जप्त.. जालना तालुक्यातील गोंदेगाव शिवारात घडलेल्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ८ तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. या जलद कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे
    1
    जालना - गोंदेगाव खून प्रकरण उघड: ८ तासांत दोन आरोपी जेरबंद ! 
स्थानिक गुन्हे शाखेची जलद कारवाई; आरोपींकडून मोटारसायकल व मोबाईल जप्त..
जालना तालुक्यातील गोंदेगाव शिवारात घडलेल्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ८ तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. या जलद कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • भगवंत महोत्सवात डिजिटल मीडिया पत्रकार संघ असोसिएशनचा सेवाभाव: भाविकांच्या मोफत पाणी वाटप
    1
    भगवंत महोत्सवात डिजिटल मीडिया पत्रकार संघ असोसिएशनचा सेवाभाव: भाविकांच्या  मोफत पाणी वाटप
    user_राजश्री दत्तात्रय गवळी
    राजश्री दत्तात्रय गवळी
    Advertising agency सिंदखेड राजा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • जायकवाडी कालव्यात तात्काळ पाणी सोडा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कार्यकारी अभियंतांची खुर्ची केली जप्त?
    1
    जायकवाडी कालव्यात तात्काळ पाणी सोडा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कार्यकारी अभियंतांची खुर्ची केली जप्त?
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    6 hrs ago
  • जालन्यात भरदिवसा तरुणाला अमानुष मारहाण मारहाणीत गंभीर जखमी तरुणाचे नाव सुनील साळवे रा.आदर्शनगर जालना
    1
    जालन्यात भरदिवसा तरुणाला अमानुष मारहाण
मारहाणीत गंभीर जखमी तरुणाचे नाव सुनील साळवे रा.आदर्शनगर जालना
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • श्री क्षेत्र रामसगाव येथे दुर्दैवी घटना: गोदावरी नदीत बुडून एकाचा मृत्यू जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थक्षेत्र रामसगाव येथे आज सोमवारी (२७ एप्रिल) सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. गोदावरी नदीत उडी घेतल्याने एकाचा बुडून मृत्यू झाला.
    1
    श्री क्षेत्र रामसगाव येथे दुर्दैवी घटना: गोदावरी नदीत बुडून एकाचा मृत्यू
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थक्षेत्र रामसगाव येथे आज सोमवारी (२७ एप्रिल) सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. गोदावरी नदीत उडी घेतल्याने एकाचा बुडून मृत्यू झाला.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.