कनगर येथे विष प्राशन 40 वर्षीय व्यक्तीची आत्महात्या कनगर येथे विष प्राशन करून व्यक्तीचा मृत्यू राहुरी प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील कनगर येथे एका ४० वर्षीय व्यक्तीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विठ्ठल नामदेव घाडगे (वय ४०, रा. कनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घाडगे यांचा मृतदेह कनगर येथील शेतामध्ये आढळून आला. ही घटना लक्षात येताच रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने त्यांना तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, पोलीस हवालदार बाबासाहेब शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. घाडगे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, भाऊ आणि भावजय असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी राहुरी पोलीस पुढील तपास करत आहेत.
कनगर येथे विष प्राशन 40 वर्षीय व्यक्तीची आत्महात्या कनगर येथे विष प्राशन करून व्यक्तीचा मृत्यू राहुरी प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील कनगर येथे एका ४० वर्षीय व्यक्तीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विठ्ठल नामदेव घाडगे (वय ४०, रा. कनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घाडगे यांचा मृतदेह कनगर येथील शेतामध्ये आढळून आला. ही घटना लक्षात येताच रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने त्यांना तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, पोलीस हवालदार बाबासाहेब शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. घाडगे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, भाऊ आणि भावजय असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी राहुरी पोलीस पुढील तपास करत आहेत.
- देवळाली प्रवरात “कागदपत्रांसाठी सैनिक पत्नी त्रस्त; नगराध्यक्षांविरोधात धरणे आंदोलनाचा इशारा”. "नगराध्यक्षांनी" मानसिक छळ केल्याचा महिलेचा आरोप..!1
- नेवासा तालुक्यात शेतकरी हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरे ते कारेगाव शिव रस्ता (अंदाजे १.२ कि.मी.) प्रशासकीय पुढाकारातून यशस्वीरित्या खुला करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे परिसरातील सुमारे ७० गटांतील शेतकऱ्यांना थेट दिलासा मिळणार असून शेती वाहतूक व दैनंदिन हालचाली अधिक सुलभ होणार आहेत. तहसीलदार श्री. संजय बिरादार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवरील प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून ‘शासन जनतेच्या दारी’ या संकल्पनेला बळ मिळाले आहे. #नेवासा #अहिल्यानगर #शासनजनतेच्यादारी #शेतकरीहित #ग्रामीणविकास #रस्ताविकास #महसूलप्रशासन #सुशासन #लोकहितउपक्रम #महाराष्ट्रसरकार1
- mujrim Jain mein fir bhi pyar ka junoon1
- पत्रकार :- सुशील नावकर रामनगर व विठ्ठल नगर तसेच प्रकाश नगर मेन रोड वरील महानगरपालिकेने अवैध्य बांधलेले दुकानाच्या समोरचे एक्स्ट्राचे बांधकाम व पत्रे टाकलेले तसेच दुकान लावलेले व भाजीपाल्याच्या गाड्या लावण्यास मनाई केली कारण वाहतूक कोंडीचा प्रश्न असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत नगरसेवका कडे मागणी करण्यात आले उपस्थित दीपक खोतकर व त्यांचे सहकार्य व रहिवासी महानगरपालिकेला सपोर्ट करत मदत करण्यात आली1
- Post by Rajubhau Pradhan1
- नागरिकांच्या सुरक्षेच्या दुर्ष्टीने येवला-मनमाड -मालेगाव रस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक २४ मार्च २०२६ पासून केवळ रात्री १० ते सकाळी ७ या वेळेतच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवसाच्या वेळी या मार्गावरून होणारी सर्व प्रकारच्या अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे येवला आणि मनमाड या शहरांतील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास आहे.1
- Post by कर्जत लाईव्ह1
- कनगर येथे विष प्राशन करून व्यक्तीचा मृत्यू राहुरी प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील कनगर येथे एका ४० वर्षीय व्यक्तीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विठ्ठल नामदेव घाडगे (वय ४०, रा. कनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घाडगे यांचा मृतदेह कनगर येथील शेतामध्ये आढळून आला. ही घटना लक्षात येताच रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने त्यांना तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, पोलीस हवालदार बाबासाहेब शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. घाडगे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, भाऊ आणि भावजय असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी राहुरी पोलीस पुढील तपास करत आहेत.1