logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आष्टी, पाटोदा, शिरूरच्या पाणीप्रश्नासाठी २८ सप्टेंबरला बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आष्टी, पाटोदा, शिरूरच्या पाणीप्रश्नासाठी २८ सप्टेंबरला बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गोदावरी-कृष्णा खोऱ्यातील पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याचीही मागणी माआ. भिमराव धोंडे बीड (प्रतिनिधी) : आष्टी, पाटोदा व शिरूर (कासार) तालुक्यांतील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी गोदावरी व कृष्णा खोरे प्रकल्पातील पाणी या तालुक्यांना उपलब्ध करून देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्यात येणार आहे. आष्टी, पाटोदा व शिरूर (कासार) हे तालुके दुष्काळग्रस्त व पाणीटंचाईग्रस्त भाग म्हणून ओळखले जात असून, या भागातील शेती, पिण्याचे पाणी तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न वारंवार गंभीर होत आहे. त्यामुळे गोदावरी व कृष्णा खोरे प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून या तालुक्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी नागरिकांची दीर्घकाळापासूनची मागणी आहे. मोर्चाच्या दिवशी या विषयाशी संबंधित जलसंपदा विभाग, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, गोदावरी खोरे विकास महामंडळ तसेच संबंधित तांत्रिक व प्रशासकीय विभागातील सक्षम अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे मोर्चाच्या शिष्टमंडळाला संबंधित अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून पाणीप्रश्नावर ठोस कार्यवाहीची दिशा निश्चित करता येईल. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्या खरीप हंगामात झालेल्या कमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या ऊस, सोयाबीन, तूर, मूग, कापूस, उडीद, बाजरी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करण्यासाठी मोठ्या जनावरांसाठी प्रतिदिन १०० रुपये आणि लहान जनावरांसाठी ५० रुपये या प्रमाणात अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. आष्टीला मंजूर ५.६८ टीएमसीपैकी उर्वरित ४ टीएमसी पाणी द्या निवेदनानुसार, कृष्णा खोरे प्रकल्पातून आष्टी तालुक्यासाठी ५.६८ टीएमसी पाणी मंजूर झाले असून त्यापैकी १.६८ टीएमसी पाणी उपलब्ध झाले आहे. मात्र मंजूर कोट्यातील उर्वरित ४.०० टीएमसी पाणी अद्याप उपलब्ध झालेले नाही. आष्टी तालुक्यातील तीव्र पाणीटंचाई आणि शेतीची गरज लक्षात घेता मंजूर असलेले उर्वरित ४ टीएमसी पाणी तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. आष्टी, पाटोदा व शिरूर (कासार) तालुक्यांतील पाणीप्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासन व प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी आणि दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

4 hrs ago
user_बालाजी जगतकर
बालाजी जगतकर
Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
4 hrs ago

आष्टी, पाटोदा, शिरूरच्या पाणीप्रश्नासाठी २८ सप्टेंबरला बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आष्टी, पाटोदा, शिरूरच्या पाणीप्रश्नासाठी २८ सप्टेंबरला बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गोदावरी-कृष्णा खोऱ्यातील पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याचीही मागणी माआ. भिमराव धोंडे बीड (प्रतिनिधी) : आष्टी, पाटोदा व शिरूर (कासार) तालुक्यांतील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी गोदावरी व कृष्णा खोरे प्रकल्पातील पाणी या तालुक्यांना उपलब्ध करून देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्यात येणार आहे. आष्टी, पाटोदा व शिरूर (कासार) हे तालुके दुष्काळग्रस्त व पाणीटंचाईग्रस्त भाग म्हणून ओळखले जात असून, या भागातील शेती, पिण्याचे पाणी तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न वारंवार गंभीर होत आहे. त्यामुळे गोदावरी व कृष्णा खोरे प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून या तालुक्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी नागरिकांची दीर्घकाळापासूनची मागणी आहे. मोर्चाच्या दिवशी या विषयाशी संबंधित जलसंपदा विभाग, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, गोदावरी खोरे विकास महामंडळ तसेच संबंधित तांत्रिक व प्रशासकीय विभागातील सक्षम अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे मोर्चाच्या शिष्टमंडळाला संबंधित अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून पाणीप्रश्नावर ठोस कार्यवाहीची दिशा निश्चित करता येईल. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्या खरीप हंगामात झालेल्या कमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या ऊस, सोयाबीन, तूर, मूग, कापूस, उडीद, बाजरी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करण्यासाठी मोठ्या जनावरांसाठी प्रतिदिन १०० रुपये आणि लहान जनावरांसाठी ५० रुपये या प्रमाणात अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. आष्टीला मंजूर ५.६८ टीएमसीपैकी उर्वरित ४ टीएमसी पाणी द्या निवेदनानुसार, कृष्णा खोरे प्रकल्पातून आष्टी तालुक्यासाठी ५.६८ टीएमसी पाणी मंजूर झाले असून त्यापैकी १.६८ टीएमसी पाणी उपलब्ध झाले आहे. मात्र मंजूर कोट्यातील उर्वरित ४.०० टीएमसी पाणी अद्याप उपलब्ध झालेले नाही. आष्टी तालुक्यातील तीव्र पाणीटंचाई आणि शेतीची गरज लक्षात घेता मंजूर असलेले उर्वरित ४ टीएमसी पाणी तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. आष्टी, पाटोदा व शिरूर (कासार) तालुक्यांतील पाणीप्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासन व प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी आणि दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आष्टी, पाटोदा, शिरूरच्या पाणीप्रश्नासाठी २८ सप्टेंबरला बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आष्टी, पाटोदा, शिरूरच्या पाणीप्रश्नासाठी २८ सप्टेंबरला बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गोदावरी-कृष्णा खोऱ्यातील पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याचीही मागणी माआ. भिमराव धोंडे बीड (प्रतिनिधी) : आष्टी, पाटोदा व शिरूर (कासार) तालुक्यांतील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी गोदावरी व कृष्णा खोरे प्रकल्पातील पाणी या तालुक्यांना उपलब्ध करून देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्यात येणार आहे. आष्टी, पाटोदा व शिरूर (कासार) हे तालुके दुष्काळग्रस्त व पाणीटंचाईग्रस्त भाग म्हणून ओळखले जात असून, या भागातील शेती, पिण्याचे पाणी तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न वारंवार गंभीर होत आहे. त्यामुळे गोदावरी व कृष्णा खोरे प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून या तालुक्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी नागरिकांची दीर्घकाळापासूनची मागणी आहे. मोर्चाच्या दिवशी या विषयाशी संबंधित जलसंपदा विभाग, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, गोदावरी खोरे विकास महामंडळ तसेच संबंधित तांत्रिक व प्रशासकीय विभागातील सक्षम अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे मोर्चाच्या शिष्टमंडळाला संबंधित अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून पाणीप्रश्नावर ठोस कार्यवाहीची दिशा निश्चित करता येईल. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्या खरीप हंगामात झालेल्या कमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या ऊस, सोयाबीन, तूर, मूग, कापूस, उडीद, बाजरी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करण्यासाठी मोठ्या जनावरांसाठी प्रतिदिन १०० रुपये आणि लहान जनावरांसाठी ५० रुपये या प्रमाणात अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. आष्टीला मंजूर ५.६८ टीएमसीपैकी उर्वरित ४ टीएमसी पाणी द्या निवेदनानुसार, कृष्णा खोरे प्रकल्पातून आष्टी तालुक्यासाठी ५.६८ टीएमसी पाणी मंजूर झाले असून त्यापैकी १.६८ टीएमसी पाणी उपलब्ध झाले आहे. मात्र मंजूर कोट्यातील उर्वरित ४.०० टीएमसी पाणी अद्याप उपलब्ध झालेले नाही. आष्टी तालुक्यातील तीव्र पाणीटंचाई आणि शेतीची गरज लक्षात घेता मंजूर असलेले उर्वरित ४ टीएमसी पाणी तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. आष्टी, पाटोदा व शिरूर (कासार) तालुक्यांतील पाणीप्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासन व प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी आणि दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
    1
    आष्टी, पाटोदा, शिरूरच्या पाणीप्रश्नासाठी २८ सप्टेंबरला बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

आष्टी, पाटोदा, शिरूरच्या पाणीप्रश्नासाठी २८ सप्टेंबरला बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
गोदावरी-कृष्णा खोऱ्यातील पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याचीही मागणी माआ. भिमराव धोंडे
बीड (प्रतिनिधी) : आष्टी, पाटोदा व शिरूर (कासार) तालुक्यांतील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी गोदावरी व कृष्णा खोरे प्रकल्पातील पाणी या तालुक्यांना उपलब्ध करून देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्यात येणार आहे.
आष्टी, पाटोदा व शिरूर (कासार) हे तालुके दुष्काळग्रस्त व पाणीटंचाईग्रस्त भाग म्हणून ओळखले जात असून, या भागातील शेती, पिण्याचे पाणी तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न वारंवार गंभीर होत आहे. त्यामुळे गोदावरी व कृष्णा खोरे प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून या तालुक्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी नागरिकांची दीर्घकाळापासूनची मागणी आहे.
मोर्चाच्या दिवशी या विषयाशी संबंधित जलसंपदा विभाग, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, गोदावरी खोरे विकास महामंडळ तसेच संबंधित तांत्रिक व प्रशासकीय विभागातील सक्षम अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे मोर्चाच्या शिष्टमंडळाला संबंधित अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून पाणीप्रश्नावर ठोस कार्यवाहीची दिशा निश्चित करता येईल.
शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्या
खरीप हंगामात झालेल्या कमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या ऊस, सोयाबीन, तूर, मूग, कापूस, उडीद, बाजरी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करण्यासाठी मोठ्या जनावरांसाठी प्रतिदिन १०० रुपये आणि लहान जनावरांसाठी ५० रुपये या प्रमाणात अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
आष्टीला मंजूर ५.६८ टीएमसीपैकी उर्वरित ४ टीएमसी पाणी द्या
निवेदनानुसार, कृष्णा खोरे प्रकल्पातून आष्टी तालुक्यासाठी ५.६८ टीएमसी पाणी मंजूर झाले असून त्यापैकी १.६८ टीएमसी पाणी उपलब्ध झाले आहे. मात्र मंजूर कोट्यातील उर्वरित ४.०० टीएमसी पाणी अद्याप उपलब्ध झालेले नाही. आष्टी तालुक्यातील तीव्र पाणीटंचाई आणि शेतीची गरज लक्षात घेता मंजूर असलेले उर्वरित ४ टीएमसी पाणी तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
आष्टी, पाटोदा व शिरूर (कासार) तालुक्यांतील पाणीप्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासन व प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी आणि दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • “ही शेवटची भेट असू शकते… पण हार मानायची नाही!”; जरांगे पाटील मुंबईकडे निघताना कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू “ही शेवटची भेट असू शकते… पण हार मानायची नाही!”; जरांगे पाटील मुंबईकडे निघताना कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू “या बहिणीच्या डोळ्यांतील अश्रू सरकारला दिसत नाहीत का?”; पत्नी सौमित्रा यांची भावनिक साद अंतरवाली सराटी | ओमप्रकाश उढाण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आज मंगळवारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र मुंबईकडे निघण्यापूर्वी कुटुंबीयांची घेतलेली भेट अत्यंत भावनिक ठरली. जरांगे पाटील यांना निरोप देण्यासाठी त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर आले होते. या भेटीच्या वेळी कुटुंबातील प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि स्वतः जरांगे पाटील यांनाही अश्रू अनावर झाले. कालच्या पत्रकार परिषदेतही जरांगे पाटील भावूक झाले होते. “ही माझी शेवटची भेट असू शकते; पण हार मानायची नाही. जातवान लढा, समाजाची हार होऊ देऊ नका,” असे आवाहन त्यांनी समाजाला केले होते. त्यांच्या या शब्दांची छाया आज कुटुंबीयांच्या निरोपाच्या क्षणीही स्पष्टपणे जाणवली. जरांगे पाटील यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत, “मेला पण शरण नाही गेला, असा संदेश समाजात गेला पाहिजे. छातीवर गोळ्या घेतल्या, पळून नाही गेला, असे वाटले पाहिजे,” अशी भावना व्यक्त केली. तसेच, “जोपर्यंत मी जगेन, तोपर्यंत झुंज देतो. माझ्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गावागावात शांतता फेऱ्या काढा,” असे आवाहनही त्यांनी केले. आपल्या संघर्षाची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी, “दगा-फटका कधी कुणासोबत होईल सांगता येत नाही. संकट कितीही आले आणि शत्रू कितीही मोठा असला तरी मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे,” असे ठामपणे सांगितले. पत्नी सौमित्रा यांची अमृता फडणवीस यांना भावनिक साद दरम्यान, मनोज जरांगे पाटील आणि अमृता फडणवीस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून बहीण-भाऊ या नात्याचा उल्लेख होत असताना आता जरांगे पाटील यांच्या पत्नी सौमित्रा यांनीही भावनिक साद घातली आहे. “पाटलाच्या कुटुंबीयांची अवस्था पाहूनही सरकारला पाझर फुटत नसेल, तर महाराष्ट्रातील माय-बहिणींना ‘लाडकी बहीण’ म्हणण्याचा सरकारला अधिकार नाही. सरकारला या बहिणीच्या डोळ्यांतील अश्रू दिसत नाहीत का?” असा भावनिक सवाल या निमित्ताने उपस्थित करण्यात आला. मुंबईकडे रवाना होताना पतीला निरोप देताना पत्नीच्या डोळ्यांत तरळलेले अश्रू आणि कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर दिसणारी चिंता पाहून उपस्थितांचेही मन हेलावून गेले. संघर्षाच्या वाटेवर निघालेल्या एका पतीला, वडिलांना आणि कुटुंबप्रमुखाला निरोप देतानाचा हा क्षण अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला. एका बाजूला आरक्षणासाठीचा संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबीयांच्या डोळ्यांत दाटलेले अश्रू… जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे रवाना होण्याचा हा क्षण आंदोलनाच्या इतिहासातील अत्यंत भावनिक क्षण ठरला आहे. “वापस आलो नाही, तर समाजाला दोष देऊ नका…”; कुटुंबीयांशी भावनिक संवाद साधत जरांगे पाटलांची मुंबईकडे कुच.. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज, १५ सप्टेंबर रोजी मुंबईच्या दिशेने कुच केली. मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी कुटुंबीयांशी भावनिक संवाद साधला. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “वापस आलो नाही, तर समाजाला दोष देऊ नका. लेकरांना कुणाच्या दारात जाऊ देऊ नका. गरज पडली तर रान विकून मुलीचं लग्न करा…” त्यांच्या या भावनिक शब्दांमुळे उपस्थित वातावरण गंभीर झाले.
    3
    “ही शेवटची भेट असू शकते… पण हार मानायची नाही!”; जरांगे पाटील मुंबईकडे निघताना कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू
“ही शेवटची भेट असू शकते… पण हार मानायची नाही!”; जरांगे पाटील मुंबईकडे निघताना कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू
“या बहिणीच्या डोळ्यांतील अश्रू सरकारला दिसत नाहीत का?”; पत्नी सौमित्रा यांची भावनिक साद
अंतरवाली सराटी | ओमप्रकाश उढाण 
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आज मंगळवारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र मुंबईकडे निघण्यापूर्वी कुटुंबीयांची घेतलेली भेट अत्यंत भावनिक ठरली. जरांगे पाटील यांना निरोप देण्यासाठी त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर आले होते. या भेटीच्या वेळी कुटुंबातील प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि स्वतः जरांगे पाटील यांनाही अश्रू अनावर झाले.
कालच्या पत्रकार परिषदेतही जरांगे पाटील भावूक झाले होते. “ही माझी शेवटची भेट असू शकते; पण हार मानायची नाही. जातवान लढा, समाजाची हार होऊ देऊ नका,” असे आवाहन त्यांनी समाजाला केले होते. त्यांच्या या शब्दांची छाया आज कुटुंबीयांच्या निरोपाच्या क्षणीही स्पष्टपणे जाणवली.
जरांगे पाटील यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत, “मेला पण शरण नाही गेला, असा संदेश समाजात गेला पाहिजे. छातीवर गोळ्या घेतल्या, पळून नाही गेला, असे वाटले पाहिजे,” अशी भावना व्यक्त केली. तसेच, “जोपर्यंत मी जगेन, तोपर्यंत झुंज देतो. माझ्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गावागावात शांतता फेऱ्या काढा,” असे आवाहनही त्यांनी केले.
आपल्या संघर्षाची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी, “दगा-फटका कधी कुणासोबत होईल सांगता येत नाही. संकट कितीही आले आणि शत्रू कितीही मोठा असला तरी मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे,” असे ठामपणे सांगितले.
पत्नी सौमित्रा यांची अमृता फडणवीस यांना भावनिक साद
दरम्यान, मनोज जरांगे पाटील आणि अमृता फडणवीस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून बहीण-भाऊ या नात्याचा उल्लेख होत असताना आता जरांगे पाटील यांच्या पत्नी सौमित्रा यांनीही भावनिक साद घातली आहे.
“पाटलाच्या कुटुंबीयांची अवस्था पाहूनही सरकारला पाझर फुटत नसेल, तर महाराष्ट्रातील माय-बहिणींना ‘लाडकी बहीण’ म्हणण्याचा सरकारला अधिकार नाही. सरकारला या बहिणीच्या डोळ्यांतील अश्रू दिसत नाहीत का?” असा भावनिक सवाल या निमित्ताने उपस्थित करण्यात आला.
मुंबईकडे रवाना होताना पतीला निरोप देताना पत्नीच्या डोळ्यांत तरळलेले अश्रू आणि कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर दिसणारी चिंता पाहून उपस्थितांचेही मन हेलावून गेले. संघर्षाच्या वाटेवर निघालेल्या एका पतीला, वडिलांना आणि कुटुंबप्रमुखाला निरोप देतानाचा हा क्षण अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला.
एका बाजूला आरक्षणासाठीचा संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबीयांच्या डोळ्यांत दाटलेले अश्रू… जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे रवाना होण्याचा हा क्षण आंदोलनाच्या इतिहासातील अत्यंत भावनिक क्षण ठरला आहे.
“वापस आलो नाही, तर समाजाला दोष देऊ नका…”; कुटुंबीयांशी भावनिक संवाद साधत जरांगे पाटलांची मुंबईकडे कुच..
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज, १५ सप्टेंबर रोजी मुंबईच्या दिशेने कुच केली. मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी कुटुंबीयांशी भावनिक संवाद साधला.
यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “वापस आलो नाही, तर समाजाला दोष देऊ नका. लेकरांना कुणाच्या दारात जाऊ देऊ नका. गरज पडली तर रान विकून मुलीचं लग्न करा…” त्यांच्या या भावनिक शब्दांमुळे उपस्थित वातावरण गंभीर झाले.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोनपेठ (दर्शन) :- यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
    1
    यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
सोनपेठ (दर्शन) :-
यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
    user_साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    Paper Distributor सोनपेठ, परभणी, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • श्री सोमेश्वर संस्थेचा अमृतमहोत्सव आणि भव्य व्याख्यानमाला जाहीर
    1
    श्री सोमेश्वर संस्थेचा अमृतमहोत्सव आणि भव्य व्याख्यानमाला जाहीर
    user_Beed News Express
    Beed News Express
    अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • जालन्यात खरीप पिकांवर पावसाच्या खंडाचा मोठा परिणाम!.. जिल्ह्यात जूनपासून केवळ ८१ टक्के पाऊस; संयुक्त पीक पाहणीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर.. जालन्यात खरीप पिकांवर पावसाच्या खंडाचा मोठा परिणाम!.. जिल्ह्यात जूनपासून केवळ ८१ टक्के पाऊस; संयुक्त पीक पाहणीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर.. आज दिनांक 16 बुधवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाने ओढ दिल्याने जालना जिल्ह्यातील पिकांच्या परिस्थितीवर गंभीर परिणाम झाला आहे. पावसातील अनिश्चितता आणि वारंवार पडलेल्या खंडामुळे खरीप पिकांची वाढ, उत्पादन क्षमता आणि एकूणच शेतीची स्थिती चिंताजनक बनली आहे. १४ सप्टेंबरअखेर जिल्ह्यात जूनपासून सरासरीच्या केवळ ८१ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. सप्टेंबर महिन्यात तर १४ तारखेपर्यंत सरासरीच्या केवळ ३३.१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खरीप पिकांची वस्तुनिष्ठ परिस्थिती जाणून घेण्यासाठी प्रशासनाने संयुक्त पीक पाहणी केली असून, सर्व तालुक्यांचा संकलित प्राथमिक अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यात निर्माण झालेल्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ११ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची बैठक घेण्यात आली.
    1
    जालन्यात खरीप पिकांवर पावसाच्या खंडाचा मोठा परिणाम!..

जिल्ह्यात जूनपासून केवळ ८१ टक्के पाऊस; संयुक्त पीक पाहणीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर..


जालन्यात खरीप पिकांवर पावसाच्या खंडाचा मोठा परिणाम!..
जिल्ह्यात जूनपासून केवळ ८१ टक्के पाऊस; संयुक्त पीक पाहणीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर..
आज दिनांक 16 बुधवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना : खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाने ओढ दिल्याने जालना जिल्ह्यातील पिकांच्या परिस्थितीवर गंभीर परिणाम झाला आहे. पावसातील अनिश्चितता आणि वारंवार पडलेल्या खंडामुळे खरीप पिकांची वाढ, उत्पादन क्षमता आणि एकूणच शेतीची स्थिती चिंताजनक बनली आहे. १४ सप्टेंबरअखेर जिल्ह्यात जूनपासून सरासरीच्या केवळ ८१ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. सप्टेंबर महिन्यात तर १४ तारखेपर्यंत सरासरीच्या केवळ ३३.१ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खरीप पिकांची वस्तुनिष्ठ परिस्थिती जाणून घेण्यासाठी प्रशासनाने संयुक्त पीक पाहणी केली असून, सर्व तालुक्यांचा संकलित प्राथमिक अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे.
जिल्ह्यात निर्माण झालेल्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ११ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची बैठक घेण्यात आली.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    7 min ago
  • रेल्वे प्रश्नांवर खासदार डॉ. कल्याण काळे यांचा आक्रमक पाठपुरावा नांदेड : जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली. रेल्वे प्रश्नांवर खासदार डॉ. कल्याण काळे यांचा आक्रमक पाठपुरावा नांदेड : जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली.
    1
    रेल्वे प्रश्नांवर खासदार डॉ. कल्याण काळे यांचा आक्रमक पाठपुरावा

नांदेड : जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली.

रेल्वे प्रश्नांवर खासदार डॉ. कल्याण काळे यांचा आक्रमक पाठपुरावा
नांदेड : जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली.
    user_जालना जनता सेवा न्यूज़
    जालना जनता सेवा न्यूज़
    Film Editor जालना, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • महिला नगराध्यक्षा अपमानावर खेडकर आक्रमक; “आम्हीही याच मातीतले!” कर्जत / प्रतिनिधी : कर्जत नगरपंचायतीतील महिला नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालण्याच्या प्रकारावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून महिलांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, अशी भूमिका मांडत अशोक खेडकर यांनी संबंधितांना कडक इशारा दिला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अशोक खेडकर म्हणाले, "ज्या शिवसेनेचे आपण नगरसेवक आहात, त्या शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची राज्यातील प्रतिमा वेगळी आहे. एकनाथ शिंदे साहेब हे लाडका भाऊ आणि लढवय्या नेता म्हणून ओळखले जातात. त्यांच्या शिवसेनेत काम करताना महिलांचा सन्मान राखणे अपेक्षित आहे." "महिला नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालणे आणि त्यानंतर नगराध्यक्षांना चप्पलांचा हार घालण्याची धमकी देणे, हे आपणास शोभणारे नाही. सत्तेच्या मस्तीत असाल, मात्र आम्हीही याच मातीतले आहोत. अशा पद्धतीने महिला नगराध्यक्षांचा अपमान केला जात असेल, तर आम्हीही जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहोत, हे विसरू नका," असा इशारा खेडकर यांनी दिला. दरम्यान, चप्पल हार प्रकरणावरून कर्जत नगरपंचायतीतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, पुढील काळात या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप वाढण्याची चिन्हे आहेत.
    1
    महिला नगराध्यक्षा अपमानावर खेडकर आक्रमक; “आम्हीही याच मातीतले!”
कर्जत / प्रतिनिधी : कर्जत नगरपंचायतीतील महिला नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालण्याच्या प्रकारावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून महिलांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, अशी भूमिका मांडत अशोक खेडकर यांनी संबंधितांना कडक इशारा दिला आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अशोक खेडकर म्हणाले, "ज्या शिवसेनेचे आपण नगरसेवक आहात, त्या शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची राज्यातील प्रतिमा वेगळी आहे. एकनाथ शिंदे साहेब हे लाडका भाऊ आणि लढवय्या नेता म्हणून ओळखले जातात. त्यांच्या शिवसेनेत काम करताना महिलांचा सन्मान राखणे अपेक्षित आहे."
"महिला नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालणे आणि त्यानंतर नगराध्यक्षांना चप्पलांचा हार घालण्याची धमकी देणे, हे आपणास शोभणारे नाही. सत्तेच्या मस्तीत असाल, मात्र आम्हीही याच मातीतले आहोत. अशा पद्धतीने महिला नगराध्यक्षांचा अपमान केला जात असेल, तर आम्हीही जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहोत, हे विसरू नका," असा इशारा खेडकर यांनी दिला.
दरम्यान, चप्पल हार प्रकरणावरून कर्जत नगरपंचायतीतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, पुढील काळात या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप वाढण्याची चिन्हे आहेत.
    user_SM Rokhthok News
    SM Rokhthok News
    Salesperson कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ४० हजारांची नुकसानभरपाई द्या शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी ‘हलगी बजाव’ आंदोलन कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ४० हजारांची नुकसानभरपाई द्या शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी ‘हलगी बजाव’ आंदोलन बीड | प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘हलगी बजाव’ आंदोलन करण्यात आले. पावसाअभावी आणि प्रतिकूल हवामानामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. “कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना एकरी ४० हजार रुपये नुकसानभरपाई द्या” या प्रमुख मागणीसह गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीची प्रलंबित नुकसानभरपाई तातडीने अदा करावी आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविमा रक्कम जमा करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. हलगीच्या गजरात प्रशासनाचे लक्ष वेधत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून दिलासा देण्यासाठी शासनाने प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक मदत जाहीर करावी, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केले. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
    2
    कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ४० हजारांची नुकसानभरपाई द्या

शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी ‘हलगी बजाव’ आंदोलन

कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ४० हजारांची नुकसानभरपाई द्या
शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी ‘हलगी बजाव’ आंदोलन
बीड | प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘हलगी बजाव’ आंदोलन करण्यात आले. पावसाअभावी आणि प्रतिकूल हवामानामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
“कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना एकरी ४० हजार रुपये नुकसानभरपाई द्या” या प्रमुख मागणीसह गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीची प्रलंबित नुकसानभरपाई तातडीने अदा करावी आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविमा रक्कम जमा करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
हलगीच्या गजरात प्रशासनाचे लक्ष वेधत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून दिलासा देण्यासाठी शासनाने प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक मदत जाहीर करावी, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केले. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.