logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

चंद्रपूर महापौर संगीता खांडेकर यांना बरखास्त करा - नगरसेवक देशमुख यांची मागणी आज चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये महापौर सौ. संगीता राजेंद्र खांडेकर यांचे पद बरखास्त करण्याची मागणी महानगर आघाडीचे गटनेचे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली. यासंदर्भात सविस्तर निवेदन सभागृहात सादर करून ते आयुक्तांच्या मार्फत शासनाकडे पाठविण्याची मागणी त्यांनी केली. याबाबत सर्वसाधारण सभेत बोलतांना देशमुख यांनी महापौर यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा तसेच नियमाचा भंग केल्याचा आरोप केला. महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम, 2012 नुसार निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर एक महिन्यानंतर होणाऱ्या लगतच्या सर्वसाधारण सभेमध्ये नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीचा विषय घेणे बंधनकारक आहे. मात्र, महापौरांनी निवडणुकीनंतर तब्बल तीन महिन्यांनी सर्वसाधारण सभा बोलावूनही त्या सभेमध्ये नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीचा विषय मुद्दाम घेतलेला नाही, ज्यामुळे नियमांचे स्पष्ट उल्लंघन झाले आहे.

3 hrs ago
user_News34
News34
Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
3 hrs ago

चंद्रपूर महापौर संगीता खांडेकर यांना बरखास्त करा - नगरसेवक देशमुख यांची मागणी आज चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये महापौर सौ. संगीता राजेंद्र खांडेकर यांचे पद बरखास्त करण्याची मागणी महानगर आघाडीचे गटनेचे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली. यासंदर्भात सविस्तर निवेदन सभागृहात सादर करून ते आयुक्तांच्या मार्फत शासनाकडे पाठविण्याची मागणी त्यांनी केली. याबाबत सर्वसाधारण सभेत बोलतांना देशमुख यांनी महापौर यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा तसेच नियमाचा भंग केल्याचा आरोप केला. महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम, 2012 नुसार निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर एक महिन्यानंतर होणाऱ्या लगतच्या सर्वसाधारण सभेमध्ये नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीचा विषय घेणे बंधनकारक आहे. मात्र, महापौरांनी निवडणुकीनंतर तब्बल तीन महिन्यांनी सर्वसाधारण सभा बोलावूनही त्या सभेमध्ये नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीचा विषय मुद्दाम घेतलेला नाही, ज्यामुळे नियमांचे स्पष्ट उल्लंघन झाले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • चंद्रपूर - जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे. विविध यंत्रणांनी आपापल्या क्षेत्रातील खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, सभापती आदींची स्वयं गणना करावी. तसेच नागरिकांनासुध्दा स्वयं गणनेसाठी प्रवृत्त करावे. अधिकारी – कर्मचा-यांचे प्रशिक्षण व्यवस्थित घ्यावे. जनगणनेबाबत शासन स्तरावरून रोजच आढावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी आपली जबाबदारी गांभिर्याने पार पाडावी, यासह जनगणना कशी असणार सोप्या भाषेत चंद्रपूर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी माहिती दिली आहे.
    1
    चंद्रपूर - जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे. विविध यंत्रणांनी आपापल्या क्षेत्रातील खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, सभापती आदींची स्वयं गणना करावी. तसेच नागरिकांनासुध्दा स्वयं गणनेसाठी प्रवृत्त करावे. अधिकारी – कर्मचा-यांचे प्रशिक्षण व्यवस्थित घ्यावे. जनगणनेबाबत शासन स्तरावरून रोजच आढावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी आपली जबाबदारी गांभिर्याने पार पाडावी, यासह जनगणना कशी असणार सोप्या भाषेत चंद्रपूर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी माहिती दिली आहे.
    user_News34
    News34
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    13 min ago
  • मोठा राजकीय झटका! बच्चू कडू संपूर्ण प्रहार संघटनेसह शिवसेनेत प्रवेश | विदर्भात शिंदे गटाला बळ
    1
    मोठा राजकीय झटका! बच्चू कडू संपूर्ण प्रहार संघटनेसह शिवसेनेत प्रवेश | विदर्भात शिंदे गटाला बळ
    user_Jivandas Gedam
    Jivandas Gedam
    Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • ग्रामीण सड़कों के लिए, भारत सरकार ने हाल ही में PMGSY-III के विस्तार को मार्च 2028 तक मंजूरी दी है, ताकि ग्रामीण क्षेत्रों में संपर्क और विकास को बढ़ावा दिया जा सके।🇮🇳😎🚩🙏✌️
    1
    ग्रामीण सड़कों के लिए, भारत सरकार ने हाल ही में PMGSY-III के विस्तार को मार्च 2028 तक मंजूरी दी है, ताकि ग्रामीण क्षेत्रों में संपर्क और विकास को बढ़ावा दिया जा सके।🇮🇳😎🚩🙏✌️
    user_RK Mishra
    RK Mishra
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • सावधान! पुल नहीं, ये मौ/त का जाल है? बनने से पहले ही दरारें, ऊपर से लेपापोती का खेल जारी!" #BreakingNews #Muzaffarpurpolice #samratchoudhary #news #bihar #viralreels #worldbiharnews
    1
    सावधान! पुल नहीं, ये मौ/त का जाल है? बनने से पहले ही दरारें, ऊपर से लेपापोती का खेल जारी!"
#BreakingNews #Muzaffarpurpolice #samratchoudhary #news #bihar #viralreels #worldbiharnews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    5 hrs ago
  • भिवापूर ( प्रतिनिधी ) सध्या कडक उन्हाळा सुरू असून उन्हाळ्यामध्ये तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागतो, त्या साठी विहीर किंवा बोअरवेल अधिग्रहण करावे लागते. भिवापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त कवडशी बरड,मांडवा लभान, मांडवा टोला या गावांना तहसीलदार संजय राठोड व उपविभागीय अभियंता अमित तुरकर यांनी भेट देऊन परिसराची पाहणी आज दुपारी करण्यात आली. कवडसी बरड येथे सध्या विहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत असून पाणीटंचाई कार्यक्रम अंतर्गत तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजना व स्त्रोत बळकटीकरणाची कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. मांडवा लभान गावाकरिता नवीन स्त्रोत बांधकाम जिल्हा खनिजनिधी अंतर्गत प्रस्तावित आहे व मांडवा टोला येथे अतिरिक्त विंधन विहीर बांधकाम प्रस्तावित असल्याने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन लक्ष ठेवून असून पाणी टंचाई कामे अंतर्गत प्रस्तावित कामे पूर्ण झाल्यास भविष्यात पाणीटंचाई निर्माण होणार नाही.
    1
    भिवापूर ( प्रतिनिधी )
सध्या कडक उन्हाळा सुरू  असून उन्हाळ्यामध्ये तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागतो, त्या
साठी विहीर किंवा बोअरवेल अधिग्रहण करावे लागते. भिवापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त कवडशी बरड,मांडवा लभान, मांडवा टोला या गावांना तहसीलदार  संजय राठोड व उपविभागीय अभियंता अमित तुरकर यांनी भेट देऊन परिसराची पाहणी आज दुपारी करण्यात आली.
कवडसी बरड येथे सध्या विहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत असून पाणीटंचाई कार्यक्रम अंतर्गत तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजना व स्त्रोत बळकटीकरणाची कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. मांडवा लभान गावाकरिता नवीन स्त्रोत बांधकाम जिल्हा खनिजनिधी अंतर्गत प्रस्तावित आहे व मांडवा टोला येथे अतिरिक्त विंधन विहीर बांधकाम प्रस्तावित असल्याने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन लक्ष ठेवून असून पाणी टंचाई कामे अंतर्गत प्रस्तावित कामे पूर्ण झाल्यास भविष्यात पाणीटंचाई निर्माण होणार नाही.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • यवतमाळ घाटंजी मार्गावरील कोळंबी जंगल परीसरात एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह हा झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतक व्यक्ति हा घाटंजी येथील मुंगसाजी वार्डातील रहिवासी असल्याचं पोलीस तपासातुन पुढं आलं. या व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन स्वतःला संपवलं. वडगाव जंगल पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करीत आहे.
    1
    यवतमाळ घाटंजी मार्गावरील कोळंबी जंगल परीसरात एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह हा झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतक व्यक्ति हा घाटंजी येथील मुंगसाजी वार्डातील रहिवासी असल्याचं पोलीस तपासातुन पुढं आलं. या व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन स्वतःला संपवलं. वडगाव जंगल पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करीत आहे.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    4 hrs ago
  • आज चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये महापौर सौ. संगीता राजेंद्र खांडेकर यांचे पद बरखास्त करण्याची मागणी महानगर आघाडीचे गटनेचे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली. यासंदर्भात सविस्तर निवेदन सभागृहात सादर करून ते आयुक्तांच्या मार्फत शासनाकडे पाठविण्याची मागणी त्यांनी केली. याबाबत सर्वसाधारण सभेत बोलतांना देशमुख यांनी महापौर यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा तसेच नियमाचा भंग केल्याचा आरोप केला. महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम, 2012 नुसार निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर एक महिन्यानंतर होणाऱ्या लगतच्या सर्वसाधारण सभेमध्ये नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीचा विषय घेणे बंधनकारक आहे. मात्र, महापौरांनी निवडणुकीनंतर तब्बल तीन महिन्यांनी सर्वसाधारण सभा बोलावूनही त्या सभेमध्ये नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीचा विषय मुद्दाम घेतलेला नाही, ज्यामुळे नियमांचे स्पष्ट उल्लंघन झाले आहे.
    1
    आज चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये महापौर सौ. संगीता राजेंद्र खांडेकर यांचे पद बरखास्त करण्याची मागणी महानगर आघाडीचे गटनेचे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली. यासंदर्भात सविस्तर निवेदन सभागृहात सादर करून ते आयुक्तांच्या मार्फत शासनाकडे पाठविण्याची मागणी त्यांनी केली. याबाबत सर्वसाधारण सभेत बोलतांना देशमुख यांनी महापौर यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा तसेच नियमाचा भंग केल्याचा आरोप केला.
महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम, 2012 नुसार निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर एक महिन्यानंतर होणाऱ्या लगतच्या सर्वसाधारण सभेमध्ये नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीचा विषय घेणे बंधनकारक आहे. मात्र, महापौरांनी निवडणुकीनंतर तब्बल तीन महिन्यांनी सर्वसाधारण सभा बोलावूनही त्या सभेमध्ये नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीचा विषय मुद्दाम घेतलेला नाही, ज्यामुळे नियमांचे स्पष्ट उल्लंघन झाले आहे.
    user_News34
    News34
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.