Shuru
Apke Nagar Ki App…
परंडा शहरात भीषण अपघात; ट्रॅक्टर-दुचाकीच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू परंडा | प्रतिनिधी : परंडा शहरातील समता नगर परिसरात शनिवारी (दि. १ ऑगस्ट) सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास परंडा शहरात भीषण अपघात; ट्रॅक्टर-दुचाकीच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू परंडा | प्रतिनिधी : परंडा शहरातील समता नगर परिसरात शनिवारी (दि. १ ऑगस्ट) सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर व दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार नितीन गुडे (वय ३२, रा. आवार पिंपरी) यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
Vijay Meher
परंडा शहरात भीषण अपघात; ट्रॅक्टर-दुचाकीच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू परंडा | प्रतिनिधी : परंडा शहरातील समता नगर परिसरात शनिवारी (दि. १ ऑगस्ट) सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास परंडा शहरात भीषण अपघात; ट्रॅक्टर-दुचाकीच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू परंडा | प्रतिनिधी : परंडा शहरातील समता नगर परिसरात शनिवारी (दि. १ ऑगस्ट) सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर व दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार नितीन गुडे (वय ३२, रा. आवार पिंपरी) यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- राशीन ग्रामपंचायतसमोरील आंदोलन अखेर संपले; लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे1
- राशीनमध्ये अतिक्रमण काढण्यासाठी उपोषण; गटविकास अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे. * राशिन वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील राशीन ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक 14 76 व 14 77 मधील मोजणी झाल्यानंतरअतिक्रमण हटविण्यात यावे , ग्रामपंचायत अधिकारी रोहिदास कापरे यांची बदली रद्द करण्यात यावी , सिद्धार्थ नगर दलित वस्ती ( जुना बैल बाजार तळ ) कोणत्या निकषाद्वारे दलित वस्ती म्हणून घोषित केली याची चौकशी व्हावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राशीन शहराध्यक्ष नितीन साळवे , प्रा. विजयकुमार साळवे , तक्रारदार योगेंद्र सांगळे , सचिन आढाव , वंचित बहुजन आघाडीचे भारत साळवे , शहराध्यक्ष दादा आढाव , जिल्हा उपाध्यक्ष अंकुश साळवे , यांच्यासह बहुजन समाज पार्टीचे दत्तात्रय सोनवणे विजय आढाव , गणेश डाडर , यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी दयानंद आढाव , विनोद आढाव यांच्या सह ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी सहभागी झाले होते . यांच्या सहकार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी यांनी नितीन साहेबराव साळवे व इतर आंदोलन कर्त्यांना राशीन ग्रामपंचायत मालकिच्या गट क्र. १४७६ व १४७७ चे अतिक्रमण काढणे बाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे कडील शासन निर्णय क्रमांक जमीन 2026 / प्र .क्र .20/जमीन दिनांक 25 मार्च 2029. उपोषण बाबतचे निवेदन या कार्यालयास प्राप्त झाले असून निवेदनाचे अवलोकन करता आपणास खाली नमूद केलेप्रमाणे सविस्तर लेखी खुलासा करणेत येत आहे. १. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या तरतूदीनूसार शासकिय जमीनीवरील दिनांक १/१/२०११ पर्यंतचे निवासी अतिक्रमणा बाबत प्रकरणी उक्त संदर्भ क्रमांक ०१ अन्वये उचीत कार्यवाही करणे बाबत ग्रामपंचायत राशीन ता. कर्जत यांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत प्रकरणी सदरची बाब ही सध्या न्यायप्रविष्ठ असून मा.न्यायालयीन निकालाचे अधिन राहून कार्यवाही करण्याची दक्षता घेण्यात येत आहे . तसेच कापरे आर. ए. ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत राशीन ता. कर्जत यांनी दिनांक २९/७/२०२६ रोजी दिलेल्या लेखीनूसार, उपोषणकर्त्यांनी आग्रही मागणी केल्यामुळे उदयापासून राशीन ग्रामपंचायतीला कामकाज करणेची अडचण निर्माण होत आहे, तरी माझी नियमानूसार बदली करणेत यावी असा लेखी अर्ज या कार्यालयास प्राप्त झालेला असून सदरचे अर्जावर नियमानूसार पुढील नियमोचित कार्यवाही करणे बाबत वरिष्ठ कार्यालयास संबंधिताचा बदली होणेबाबतचा अर्ज सादर करण्यात आलेला आहे.अदयाप आदेश या कार्यालयास प्राप्त नाही. तसेच सिध्दार्थ नगर दलित वस्ती (जुना बैलाबाजार तळ) कोणत्या निकषाव्दारे घोषीत केले व तेथे असलेल्या अनुसूचीत जाती-जमाती यांच्या लोकसंख्येची निकषानुसार पुन्हा चौकशी व्हावी व त्या लोकसंख्येची यादी मिळणेबाबत नमूद केलेले आहे तथापि या कामी स्वतंत्र चौकशी समिती नियुक्त करून संयुक्त चौकशी समिती संदर्भीय आदेशानुसार 21 दिवसात अहवाल सादर करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले .त्यानंतर रात्री उशिरा आंदोलन मागे घेण्यात आले . * चौकट - अतिक्रमण केलेल्या जागेमध्ये ग्रामसचिवालय व्यापार संकुल उभरण्यात यावे . आठवडे बाजारसाठी कट्टे तयार करण्यात यावे . स्वच्छतागृह करण्यात यावे . अशी मागणी आरपीआयचे शहराध्यक्ष नितीन साळवे यांनी केली .1
- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आम आदमी पार्टी, बीडच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आम आदमी पार्टी, बीडच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी, बीड), सय्यद सादेक (शहराध्यक्ष), माऊली शिंदे (जिल्हा बॉडी सदस्य), बाळासाहेब मोरे पाटील (संस्थापक अध्यक्ष, शिवशाही आंबेडकर विचार मंच), भीमराव कुटे (सामाजिक कार्यकर्ते) तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणी आणि शाहिरीतून सामाजिक न्याय, समता आणि वंचितांच्या हक्कांसाठी दिलेला लढा आजही समाजाला प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपत समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!2
- कृषिमंत्र्यांच्या हस्ते कृषी यंत्र यंत्रसामग्रीच वितरण....मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मारला छोट्या पॉवर टिलर वरून फेरफटका1
- कैवल्य साम्राज्य संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी सोहळा परतीच्या प्रवासात मोठ्या उत्साहात स्वागत. कैवल्य साम्राज्य संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी सोहळा परतीच्या प्रवासात मोठ्या उत्साहात स्वागत लोणंद शहरात पंढरपूर ते आळंदी परतीच्या प्रवासात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दोन ऑगस्ट रोजी साडेतीन वाजता लोणंद निरा रोडवर सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या समोर दर्शनासाठी काही काळ थांबला होता यावेळी महिला पुरुष आभाळवृद्ध ग्रामस्थ सोलापूर पोलीस व सातारा पोलीस यंत्रणेने लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनि शिवाजी जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता कोठेही अनुचित प्रकार घडला नाही1
- कल कर्जाळ बंधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन कर्जाळ बंधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आला आहे. कल कर्जाळ परिसरात पाण्याची आवक वेगाने वाढत असून, कर्जाळ बंधारा पुढील सुमारे १० मिनिटांत पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने आणि स्थानिकांनी नागरिकांना या मार्गाचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे. बंधाऱ्यावरून प्रवास करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या मार्गाने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनी तात्काळ पर्यायी मार्गाचा वापर करावा. तसेच कोणत्याही परिस्थितीत बंधाऱ्यावर गर्दी करू नये किंवा पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि ही माहिती इतरांपर्यंतही पोहोचवून सहकार्य करावे.1
- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती महामानव अभिवादन ग्रुप तर्फे उत्साहात संपन्न... साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती महामानव अभिवादन ग्रुप तर्फे उत्साहात संपन्न... बीड (प्रतिनिधी) "जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव" असे उद्गार काढणारे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती महामानव अभिवादन ग्रुपने सर्व परिवर्तनवादी महापुरुषांच्या जयंत्या संपन्न करण्याचे जाहीर केल्याप्रमाणे बीड शहरात सर्वप्रथम 26 जून 2026 रोजी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सार्वजनिक रित्या बीड शहरांमध्ये संपन्न केली होती. त्यानुसार 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ही जयंती संपूर्ण बीड शहरातील समाजबांधवांना एकत्रित करून तसेच विविध संघटनांना;भारतीय बौद्ध महासभा शाखा बीड, धम्म महासंघ बीड, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा सम्राट अशोक शाक्य संघ बीड तसेच इतर अनेक संघटनाना एकत्रित करून महामानव अभिवादन ग्रुपने बीड शहरांमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत असताना सर्वप्रथम बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. समता सैनिक दला तर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे रथातून सुवाद्यासह व विविध घोषणा देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापर्यंत शोभायात्रा काढून रस्त्यामधील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या सर्व परिवर्तनवादी महापुरुषांचा आदर्श सतत डोळ्यासमोर राहावा व कृती कार्यक्रम करण्यास प्रवृत्त व्हावे हा उद्देश ठेवूनच महामानव अभिवादन ग्रुपच्या वतीने सर्व महापुरुषांच्या जयंती स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्या जवळ आल्यानंतर सर्वप्रथम समता सैनिक दलातर्फे पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना पुष्पमाला अर्पण करून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर रॅलीचे रूपांतर सभेमध्ये झाले. त्या ठिकाणी सेवानिवृत्त पी व्ही बनसोडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रबोधनात्मक विचार उपस्थित मान्यवरांकडून मांडण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महामानवाभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी .एम भोले सर यांनी केले तर प्रास्ताविक अमरसिंह ढाका राज्य संघटक भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य यांनी केले. ह्या प्रसंगी विचार मंचावर साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष ॲड तेजस वडमारे,कॉम्रेड नामदेवराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक जे. टी साळवे, सतिष कापसे, ॲड हनुमंत कांबळे,ॲड चंद्रवदन जाधव, कल्याण भंडारे, शिवाजी जोगदंड, रंजना चांदणे, कॅप्टन राजाभाऊ आठवले उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या, "शिका संघटित व्हा व संघर्ष करा" या बहुमोल उपदेशाचे महत्त्व लक्षात ठेवून प्रबोधनात्मक विचार मांडले. साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची आज समाजामध्ये बदल घडविण्यासाठी किती गरज आहे यावर सखोल प्रकाश टाकला. या कार्यक्रमास बीड शहरातील बहुसंख्य नागरिकांची, विविध संघटनेतील सदस्यांची महामानव अभिवादन ग्रुपच्या सर्व सदस्यांची उपस्थिती होती. शेवटी आभार प्रदर्शन प्रशांत वासनिक यांनी केले. या कार्यक्रमास वंचित चे माजी जिल्हाध्यक्ष अजय सरवदे, प्रा.अशोक गायकवाड, डी .एम राऊत, यु एस वाघमारे, प्रकाश खंडारे, आर.डी चक्रे, वसंतराव तरकसे , एस एस सोनवणे, बि.जी दळवी, वैशाली शिंदे, बी.डी तांगडे, अर्जुन जवंजाळ, कुमारथ पारवे, संजय मिसाळ, प्रवीण टाकणखार संदीप जाधव, बबन जोगदंड, राजू भोले, अनिल डोळस, सिद्धार्थ जगताप, नंदा भंडारे, अंजली वडमारे, शोभाताई आठवले, सूर्यकांत जोगदंड,बौद्धाचार्य ॲड भास्कर सोनवणे, शेवाळे साहेब यांची उपस्थिती होती.1
- परंडा शहरात भीषण अपघात; ट्रॅक्टर-दुचाकीच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू परंडा | प्रतिनिधी : परंडा शहरातील समता नगर परिसरात शनिवारी (दि. १ ऑगस्ट) सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास परंडा शहरात भीषण अपघात; ट्रॅक्टर-दुचाकीच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू परंडा | प्रतिनिधी : परंडा शहरातील समता नगर परिसरात शनिवारी (दि. १ ऑगस्ट) सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर व दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार नितीन गुडे (वय ३२, रा. आवार पिंपरी) यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.1