Shuru
Apke Nagar Ki App…
असहायतेचं इतकं भयावह चित्र कधी पाहिलं नसेल.. इथे नियम जिंकले, पण माणुसकी हरली ! असहायतेचं इतकं भयावह चित्र कधी पाहिलं नसेल..
लोक कलम न्यूज
असहायतेचं इतकं भयावह चित्र कधी पाहिलं नसेल.. इथे नियम जिंकले, पण माणुसकी हरली ! असहायतेचं इतकं भयावह चित्र कधी पाहिलं नसेल..
More news from महाराष्ट्र and nearby areas
- असहायतेचं इतकं भयावह चित्र कधी पाहिलं नसेल..2
- आज दिनांक 30/04/2026 माझे नाव महमदशरीफ सलिम काझी आज दुपारी ठिक 4.15 ला भारत गॅस उदा श्रेयस गॅस एजन्सी यांचा कामगार किंवा एजंट मला सिलेंडर देण्यासाठी घरी आला तसेच मी त्या व्यक्तीला पेमेंट ओनलाइन करतो स्क्यानर द्या असे सांगितले त्या गॅस टोकी घेऊन आलेल्या व्यक्तिने थेट ओनलाइन पेमेंट घेण्यास नकार दिला आणी रोख स्वरुपात पेमेंट देण्यास सांगु लागला पण मी त्याला विचारले कोणता GR आहे काय तर तो व्यक्ती दमदाटी करुन सिलेंडर घेऊन जाणार असे सांगु लागला ओफिस जानो आणी तु जाणो आसी अरेरावी करु लागला सामान्य मानसाकडे रोख पैसे नसतिल तर आम्ही काय करावे ह्या गेस एजन्सी वर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे व कामगाराच्यावर1
- prayagraj: तेज आंधी में गिरा पेड़, महिला बची सुरक्षित…चमत्कार या किस्मत? #breakingnews #hindinews #primenews83 #Prayagraj #UPNews #ViralVideo #Storm #Miracle #LuckyEscape1
- आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या 'लाचारी'च्या टीकेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "उद्धव ठाकरेंनी नेहमीच सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली, मात्र नितेश राणेंनी सत्तेसाठी कोणाची लाचारी केली हे उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे," अशा शब्दांत नाईक यांनी राणेंचा समाचार घेतला. 'उद्धवजी स्वतःहून मुख्यमंत्री झाले नाहीत' वैभव नाईक यांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाचा संदर्भ देताना स्पष्ट केले की, उद्धवजींना पदाची हाव कधीच नव्हती. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि जनतेने केलेल्या आग्रहामुळे त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती. भारतीय जनता पार्टीने 'मातोश्री'वर दिलेला शब्द फिरवला, म्हणूनच शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा या भूमिकेतून उद्धवजींनी ती खुर्ची सांभाळली. आजही त्यांनी विधान परिषदेवर न जाता सामान्य कार्यकर्त्याला संधी देऊन आपला मोठेपणा सिद्ध केला आहे. नितेश राणेंच्या राजकीय प्रवासाचा काढला पाढा नितेश राणे यांच्यावर टीका करताना वैभव नाईक म्हणाले की, "तुम्ही काँग्रेसकडून तिकीट मागितले, त्यांनी तुम्हाला पहिल्यांदा आमदार केले. त्यानंतर काँग्रेस सोडून स्वतःचा पक्ष काढला आणि शेवटी तोही विसर्जित करून तुम्ही भाजपच्या पदराखाली गेलात. आज भाजपच्या नावावर निवडून येणे यात तुमचे मोठेपण नाही. लाचारी तर तुम्ही केली आहे, उद्धव ठाकरेंनी नाही. जर त्यांना लाचारी करायची असती, तर त्यांना यापूर्वीच अनेक पदे मिळाली असती." नारायण राणेंना पुन्हा मुख्यमंत्री होता आले नाही - नाईक यावेळी नाईक यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, "बाळासाहेबांनी नारायण राणेंना मुख्यमंत्री केले, पण त्यानंतरच्या निवडणुकीत सत्ता गेली आणि राणे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. याउलट उद्धव ठाकरेंनी दोनदा सत्ता असतानाही स्वतःसाठी पद मागितले नव्हते. केवळ आघाडीच्या आग्रहाखातर ते मुख्यमंत्री झाले आणि राजीनामा देतानाही त्यांनी पदाचा मोह ठेवला नाही." अपयश झाकण्यासाठीच ठाकरेंवर टीका सध्याच्या आंदोलनांवर भाष्य करताना नाईक म्हणाले की, नितेश राणे हे स्वतःच्याच सरकार विरोधात जे काही करत आहेत, ते केवळ आपले अपयश झाकण्यासाठी आहे. लोकांचे लक्ष मूळ मुद्द्यांवरून दुसरीकडे वळवण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी ते सातत्याने उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत. "उद्धव ठाकरेंवर बोलल्याशिवाय तुम्हाला कोणी विचारत नाही, हेच तुमचे राजकारण आहे," असा टोलाही त्यांनी लगावला.1
- Post by ईलियास नजीर शेख1
- BARAMATI FIRE : बारामतीतील माळेगाव रस्त्यावर असलेल्या वैष्णवी ग्राफिक्सच्या गोडाऊनला भीषण आग.. अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न.. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट1
- विक्रम शिंदे /भोर दि.30 भोर तालुक्यातील खडकी येथे ग्रामपंचायत पोट निवडणुकीसाठी तहसीलदार भोर यांचे आदेशानुसार मतदान अधिकारी म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षकाला राजगड नसरापूरचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी दमदाटी केली होती.तसेच संबंधित शिक्षक मद्यप्राशन करून आल्याचे बळजबरीने वदवून घेतले होते.सहकारी मतदान अधिकारी (शिक्षक )यांना देखील गवळी यांनी दमदाटी केली होती.निवडणूक कर्तव्यावर असताना अश्या पद्धतीने कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार पोलीस प्रशासनाला नाही.तरी देखील कायद्याची भीती दाखवून विनाकारण निवडणूक कामात मतदान अधिकारी म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांना संबंधित पोलीस अधिकाऱ्याने त्रास दिला असून अश्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केली असून तसे निवेदन भोर तहसीलदार राजेंद्र नजन यांना देण्यात आले आहे.नायब तहसीलदार डॉ.अरुण कदम यांनी निवेदन स्वीकारले असून योग्य कार्यवाही करू असे आश्वासन दिले आहे.3
- Post by Feroj Hungund1